मराठवाड्यातील एकूण अर्जदार आणि प्रत्यक्षात विम्याची रक्कम घेणारे शेतकरी यांच्यातील फरक खालीलप्रमाणे आहे.
बीड जिल्हा
- एकूण अर्जदारांची संख्या – १८ लाख ५० हजार ७१२
- आगाऊ पेमेंट मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या – ७ लाख ७० हजार ५७४
- मंजुरीची रक्कम – रु. 241 कोटी (रु. 21 लाख)
- एकूण अर्जदार आणि अग्रीमची रक्कम देण्यात येणाऱ्या संख्येतील तफावत – १० लाख ८० हजार १३८
लातूर जिल्हा
- एकूण अर्जदारांची संख्या – ८ लाख ६३ हजार ४६०
- अॅडव्हान्स प्राप्त करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या – २ लाख २९ हजार ५३५
- मंजुरीची रक्कम – रु 244 कोटी रु 87 लाख
- एकूण अर्जदार आणि अग्रीमची रक्कम देण्यात येणाऱ्या संख्येतील तफावत – ६ लाख ३३ हजार ९२५
धाराशिव जिल्हा
- एकूण अर्जदारांची संख्या – ७ लाख ५७ हजार ८९१
- अॅडव्हान्स प्राप्त करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या – ४ लाख ९८ हजार ७२०
- मंजुरीची रक्कम – २१८ कोटी ८५ लाख ७३ हजार रूपये
- एकूण अर्जदार आणि अग्रीमची रक्कम देण्यात येणाऱ्या संख्येतील तफावत – २ लाख ५९ हजार १७१
परभणी जिल्हा
- एकूण अर्जदार – ७ लाख ६३ हजार ९५८
- अग्रीमची रक्कम मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या – ४ लाख ४१ हजार ९७०
- मंजूर झालेली रक्कम – २०६ कोटी ११ लाख रूपये
- एकूण अर्जदार आणि अग्रीमची रक्कम देण्यात येणाऱ्या संख्येतील तफावत – ३ लाख २१ हजार ९८८
जालना जिल्हा
- एकूण अर्जदार – १० लाख १६ हजार ६३७
- अग्रीमची रक्कम मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या – ३ लाख ७० हजार ६२५
- मंजूर झालेली रक्कम – १६० कोटी ४८ लाख २० हजार रूपये
- एकूण अर्जदार आणि अग्रीमची रक्कम देण्यात येणाऱ्या संख्येतील तफावत – ६ लाख ४६ हजार ०१२