अण्णासाहेब पाटील योजनेअंतर्गत 15 लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळवा Annasaheb Patil Intrest Free Business

Annasaheb Patil Intrest Free Business: अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे मराठा समाजामधील नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्यामधीलच कर्ज योजना ही एक महत्वपूर्ण योजन राबवलेली आहे. या योजनेचा लाभ व्यवसाय सुरू करण्यासाठी घेता येत आहे.

अनेकदा व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाच्या कमतरतेमुळे शक्य होत नाही. तेव्हा देखील पैशा अभावी व्यवसाय सुरू करत नसाल तर या योजनेचा लाभ घेऊन बिनव्याजी कर्ज मिळत आहे. याच्यामध्ये मधून आपला व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. आणि राज्य सरकारकडून तरुण-तरुणींना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देखील देण्यात येत आहे तुम्ही व्यवसाय सुरू करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ च्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ घेऊ शकता.

Annasaheb Patil Business Loan

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना काय आहे?

महाराष्ट्र सरकार द्वारे राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी 1998 ला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. आर्थिक दृष्टीने मागास घटकांचा विकास करणे व्यवसाय स्वयंरोजगार प्रोत्साहन देणे अशा प्रकारचे या महामंडळाचा उद्देश आहे. महामंडळाद्वारे वैयक्तिक कर्ज परतावा योजना अशा प्रकारच्या कर्ज योजना राबवल्या जात आहेत. मराठा समाजामधील तरुण-तरुण यांना या योजनांचा लाभ घेऊन उद्योग सुरू करता येत आहे आणि व्यवसायिक या कर्जानेच लाभ घेऊन वाहन देखील खरेदी करू शकतात.

यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025
यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025

वैयक्तिक कर्ज ( Personal Loan ) या योजनेचे अंतर्गत तुम्हाला दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. व्याज पर्तवा कालावधी हा पाच वर्षांपर्यंत आहेत. महामंडळ लाभार्थ्यांना पहिला हप्ता हा अनुदान स्वरूपाचा आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटींचे पालन करणे देखील गरजेचे आहे.

योजनेचा लाभ हा 50 वर्षेपर्यंत वय असलेले पूर्वेस 55 वर्षे वय असलेल्या महिलांना मिळत आहे. तसेच या अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांच्या आत असणे गरजेचे आहे. यापूर्वी कोणत्याही महामंडळाचे योजनेचा लाभ घेतलेला असल्यास या योजनेच्या अंतर्गत कर्ज मिळवता येत नाही.

गट कर्ज व्याज परतावा योजना- या योजनेच्या अंतर्गत भागीदारी संस्था सहकारी संस्था, बचत गट, कंपनी, कायद्यांतर्गत नोंदणीकृत संस्था व इतर शासन नोंदणीकृत गट कर्जासाठी पात्र असतात. त्या अंतर्गत 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येते कर्जावरील व्याज परतावा कालावधी पाच वर्षांपर्यंत व व्याजदर ठरवण्यात आलेला आहे.

अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process
अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process

कार खरेदी करण्यासाठी सवलत: Car Loan Apply

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या मार्फत तुम्ही कार खरेदी करण्यासाठी देखील कर्ज घेऊ शकता.

कर्ज घेण्यासाठी निकष: Loan Apply Criteria

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.
  • अर्जदाराची वय 55 वर्षापर्यंत असावे.
  • उमेदवारांनी यापूर्वी कोणत्याही सरकारी कर्ज योजनेचा लाभ घेतलेला नसावा या योजनेच्या अंतर्गत एका व्यक्तीला केवळ एकदाच कर्ज मिळत आहेत.
  • उमेदवाराचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी अर्ज कसा करावा? Loan Apply

  • या योजनेच्या अंतर्गत कर्ज घेण्यासाठी https://udyog.mahaswayam.gov.in/#/home या अधिकृत वेबसाईटला जाऊन अर्ज करावा लागतो.
  • तुमची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर “कर्जासाठी अर्ज करा” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • यानंतर तुम्हाला कुटुंबाच्या वर्षी उत्पन्न विषयी विचारले जाते. Yes  वरती क्लिक करून तुम्हाला पुढे जाता येते.
  • पुढे तुम्हाला वैयक्तिक माहिती निवासी तपशील कर्ज माहिती अशा प्रकारची माहिती भरावी लागते. ही माहिती भरत असताना तेथे तुम्हाला तुमचे नाव, पत्ता, आधार कार्ड, शिक्षण, मोबाईल नंबर, इत्यादी माहिती भरावी लागते.
  • कर्जतपशील पर्यावरणातील केल्यानंतर जेवढे कर्ज आहे ती रक्कम तेथे नमूद करून घ्यावी लागते.
  • आधार कार्ड पत्त्याचा पुरावा उत्पन्नाचा दाखला जातीचा दाखला अशाप्रकारे कागदपत्रे सादर करावी लागतात.
  • किती कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटणावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता.

अण्णासाहेब पाटील योजनेचे उद्दिष्ट: अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा मुख्य उद्देश हा तरुणांना आर्थिक रूपाने सक्षम बनविणे तसेच त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी एक मजबूत पाया उभारणे आहे. आणि या योजनेमुळे तरुणांना आपल्या व्यवसायामध्ये कल्पनांना प्रत्यक्ष आणण्याची संधी देखील मिळते. तेच राज्य मधील बेरोजगारांच्या समस्येवरती मात करण्यास मदत होते आणि या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या मागे असलेल्या घटनात्मक निर्भर बनवणे आणि समाजातील त्यांच्या स्थिती सुधारणा करणे हा एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.

अधिक माहितीसाठी युट्यूब व्हिडीओ पाहू शकता

पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2,000 रुपये ‘या’ दिवशी जमा होणार
पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2,000 रुपये ‘या’ दिवशी जमा होणार

Leave a Comment