राज्य मध्ये झालेल्या खरीप हंगाम 2024 मध्ये अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं होतं. अखेर नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली असून जवळपास 3178 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता उर्वरित सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
Crop Insurance
गेल्या खूप दिवसापासून शेतकरी प्रतीक्षेत असणाऱ्या राज्यामधील नाशिक, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर, लातूर, अमरावती, नागपूर या विभागामधील शेतकऱ्यांसाठी नुकसान मंजूर करण्यात आलेली आहे. खरीप हंगाम 2024 मध्ये झालेल्या मुस्कान भरपाईसाठी जवळपास 3178 कोटी रुपये मंजूर झालेल्या असून यापैकी 1620 कोटी रुपये वाटप करण्यात आलेले आहेत आणि 1558 कोटी रुपये वाटप सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे.
त्यामुळे राज्यभरातील खरीप हंगाम 2024 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जमा करण्यात येत आहे. यासाठी पैसे हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येत आहे. तुम्ही आपले स्टेटस चेक करू शकता. खरीप हंगाम 2024 मध्ये शेतकऱ्यांना आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान भरपाई देण्यात येत आहे यासाठी उर्वरित निधी मंजूर करण्यात आलेला असून उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना बँक खात्यावर जमा करण्यात येत आहे.
Crop Insurance
आपले स्टेटस चेक करण्यासाठी अधिकृत वेबसाईट: https://pmfby.gov.in/