सर्वात सुरक्षित बँका कोणत्या? याच बँकेत पैसे सुरक्षित; RBI ची मोठी घोषणा पहा India Safest Bank

India Safest Bank : तुमचेही एखाद्या बँकेचा अकाउंट आहे ना? मग तुमच्यासाठी आजची बातमी खूप महत्त्वाची ठरणार आहे. सर्व लोक आपले पैसे बँक मध्ये ठेवतात कारण आपल्याला वाटते की बँक मध्ये ठेवलेल्या पैसा हा पूर्णपणे सुरक्षित आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये देशातील अनेक बँका बुडाल्याची उदाहरणे आपण पाहिले आहेत. यामध्ये सरकारी बँका बोलण्याचे प्रमाण अधिक आहे त्यामुळे आता देशातील सर्वाधिक सुरक्षित बँका कोणत्या? देशातील कोणत्या बँका कधीच बुडणार नाहीत. असा सवाल विचारण्यात येतोय. आणि त्यामुळे आपण याबद्दल आज माहिती घेऊयात.

भारतात खूप मोठ्या प्रमाणात लोक आता बँकिंग व्यवस्थित सोबत जोडले गेलेले आहेत. अगदीच खेड्यापासून छोट्या गावापर्यंत देशभरात बँकिंग व्यवस्थेचे जाळे विस्तारले गेलेले आहे. केंद्रामधील मोदी सरकारने योजना सुरू केल्यानंतर देशातील बँक खातेधारकांची संख्या झपाट्याने वाढलेली आहे. पुढे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात डिजिटलायझेशन झालेले आहे. याचाही प्रभाव म्हणून अनेक जण बँकेच्या मुख्य प्रवाहात आल्याचे पाहायला मिळते.

आता पैशांचं व्यवहार हा बँकेच्या माध्यमातून होतो गुगल पे, फोन पे, पेटीएम, अमेझॉन पे, अशा वेगवेगळ्या यूपीआय पेमेंट एप्लीकेशनच्या माध्यमातून आता डिजिटल व्यवहार खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे देशातील कॅश फ्लो काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येते.

यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025
यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025

यादरम्यान जर तुमचे एखादे बँकेमध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी आजची माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. खरंतर देशातील खाजगी सहकारी तसेच यांचे कंपन्यांवर रिझर्व बँक ऑफ इंडिया यांची कमांड असते. बँकांना आरबीआय चे नियम ऐकावे लागतात. तसेच आरबीआय बँका आणि बँकांचे लायसन रद्द करायचा अधिकार देखील  आरबीआय बँकेकडे राखीव असतो.

बँक दिवाकर झाली म्हणजे बँक बुडाली तर सदर बँकेची लायसन रद्द करण्यात येते. गेल्या काही महिन्यांमध्ये देशातील अनेक बँकांची लायसन रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे अनेकांच्या माध्यमातून देशातील सर्वात सुरक्षित बँका कोणत्या आहेत. अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात येतात यादरम्यान आता याबाबत आरबीआयकडून मोठी अपडेट देण्यात आली आहेत. आरबीआयने देशातील सर्वात सुरक्षित टॉप तीन बँक विषयी माहिती दिली आहे.

अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process
अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process

देशाच्या मध्यवर्ती बँकेने (Reserve Bank of India) भारतातील तीन बँकांना सर्वाधिक सुरक्षित बँक असल्याचे म्हटलेले आहे. याबाबत महत्त्वाची बाब अशी की यामध्ये एक सरकारी आणि दोन खाजगी  बँकांचा समावेश करण्यात आलेला आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणजेच १) स्टेट बँक ऑफ इंडिया देशातील सर्वात मोठी प्रायव्हेट बँक म्हणजेच १) एचडीएफसी बँक आणि दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी प्रायव्हेट बँक २) आयसीआयसीआय बँक यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

या तीन बँका देशांमधील सर्व सुरक्षित बँका म्हणून ओळखल्या जातात. कारण अशा आहे की, भारतीय रिझर्व बँकेने यावे त्यांना डोमेस्टिक सिस्टिमॅटिकली इम्पॉर्टंट बँक म्हणजेच D-SIBs च्या कॅटेगिरीत समाविष्ट करण्यात आलेली आहे. मध्यवर्ती बँकेकडून नुकत्याच काही दिवसांपूर्वी D-SIBs दर्जा जाहीर करण्यात आलेला आहे.

पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2,000 रुपये ‘या’ दिवशी जमा होणार
पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2,000 रुपये ‘या’ दिवशी जमा होणार

हे पण वाचा 👉 लडकी बहिण योजनेचे 3000 रुपये या दिवशी जमा होणार; लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी

Leave a Comment