65 वर्षीय आजी रिक्षा चालवतेय, आजीच्या रिक्षाला प्रवाशांची मोठी पसंती

सातारा जिल्ह्यामधील नांदगाव येथील 65 वर्षी आजी मंगल आवळे ह्या रिक्षा चालवत आहेत. आणि त्यांच्या या कृतीचा राज्यभरात सर्वत्र कौतुक होत आहे.

आवड असली की सवड निर्माण होते. असं म्हणतात आणि याची खरी परिस्थिती सातारा जिल्ह्यामधील नांदगाव येथील 65 वर्षीय आजी मंगल आवडे यांना आलेली आहेत. घरामध्ये असलेली रिक्षा आपल्या मुलाकडून त्या चालवायला शिकलेल्या आणि बघता बघता 65 वर्षीय आजी मंगल आवळे रिक्षा चालवू लागलेल्या आहेत. आज त्यांच्या या रिक्षा मधून जायला आणि चांगली पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. गर्दी असो वा चड उतार या आजी न घाबरतात सरहितपणे कुठेही रिक्षा घेऊन जात आहेत.

यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025
यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025

65 वर्ष वय असताना देखील त्यांच्या इच्छाशक्तीची दुर्दम्य झेप तरुणाईला लाजवणारी आहे. आज त्या मुलाने भागामध्ये तसेच सवादी जिंती या भागात दुर्दम्य भागामध्ये देखील रिक्षा घेऊन जातात. केवळ दोन ते तीन दिवसांमध्ये आजी रिक्षा शिकलेल्या आणि गेले १५ दिवस शहाजीने आपल्या रिक्षाचा प्रवास सुरू केलेला आहे. परिसरामध्ये आता या आजी रिक्षावाल्या आजी म्हणून प्रसिद्ध झालेले आहेत. आजच्या मोबाईल मध्ये अडकलेला तरुणाई पुढे मंगल आजी या रिक्षावाल्याची चांगलाच आदर्श निर्माण केला आहे. दरम्यान या रिक्षा चालवणाऱ्या 65 वर्षाची सर्वत्र सध्या चर्चा होत आहे. तसेच त्यांच्या या आकृतीचे सर्वत्र कौतुक देखील होत असल्याचे पाहायला मिळते आहे.

आजीचा युट्यूब व्हिडिओ पहा

सरकारकडून महिलांना दहा हजार पिंक इ रिक्षाचे वाटप

राज्यामधील १० हजार महिलांना रोजगार देण्याच्या दृष्टी कोणातून राज्य सरकारने राज्यात १० हजार महिलांना पिंकी रिक्षाचे वाटप केलेले आहे. शहरांमध्ये महिलांना सुरक्षित सार्वजनिक वाहतूक आणि त्यांचे साधन मिळावी. यासाठी रात्री तसेच अपरात्री महिलांना या पिंकी रिक्षाच्या माध्यमातून सुरक्षित पणे फिरता येणार आहे. असे उद्दिष्ट देखील यामागे असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिलेली आहे. पिंकी रिक्षा योजनेच्या पहिल्या टप्प्याचा वितरण नागपूर मध्ये पार पडलेले महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना देखील राबवलेले आहेत. त्यामधील राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी रिक्षा योजना सुरू करण्यात आलेली आहे. महिलांना रोजगार निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून योजना सुरू केलेली आहे. तसेच यासाठी महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आता या योजनेच्या अंतर्गत 10 हजार ई पिंक रिक्षा वाटप करण्यात आलेले आहे. एकूण ८ जिल्ह्यांमधील दहा हजार महिलांना या परीक्षेचे वाटप करण्यात आलेले आहे. यात महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, अमरावती, कोल्हापूर, अशा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process
अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process

Leave a Comment