पुढील 24 तासात महाराष्ट्रात या भागात कोसळणार अवकाळी पाऊस Maharashtra Weather Updates Today

Maharashtra Weather Updates Today:  मागील आठवड्यात राज्यात हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यानंतर आता हवामान विभागाने नवा अलर्ट जारी केलेला आहेत. नुकतेच हवामान विभागाने जारी केलेल्या यलो अलर्ट नंतर पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने आपला असर दाखविलेला आहेत.

या अलर्ट नंतर गोवा समुद्र किनारपट्टी आणि इतर भागात तसेच मिरज,सांगली, सिंधुदुर्ग आणि सातारा या जिल्ह्यात जोरदार अवकाळी पाऊस आणि  वादळी वाऱ्याने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात दोन दिवसादरम्यान जनजीवन विस्कळीत होत असल्याचे पहायला मिळत आहे.

आता दक्षिण महाराष्ट्रात वातावरणात मोठा

यानंतर आता राज्याचे हवामान विभागाने पुढील 24 तासांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा नवा इशारा जारी केलेला आहेत.

विशेष म्हणजे हवामान विभागाच्या अलर्ट नंतर पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणात अनेक भागात अवकाळी पाऊस कोसळला तर दुसरीकडे आता दक्षिण महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात ढगाळी वातावरण दिसत असून या भागात  वातावरणात अचानक बदल झाला आहेत.

यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025
यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025

यामुळे हवामान खात्याच्या अंदाजानुसार या भागात अवकाळी पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहेत.

दक्षिण महाराष्ट्र मधील काही जिल्ह्यात येत्या 2 दिवसात ढगाळी वातावरण आणि वातावरणात कायम राहणार असून सोलापूर आणि सांगली या 2 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने अवकाळी पावसाचा इशारा दिला आहेत.

पुढील 24 तासात महाराष्ट्रात या भागात कोसळणार अवकाळी पाऊस

येथे अवकाळी पाऊस आणि गारपीट मुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षितता बाळगावीत, यासाठी हवामान खात्याने खबरदारीचा इशारा दिलेला आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात काही जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पाऊस,काही जिल्ह्यात तापमानात वाढ होणार आहेत.

तर दुसरीकडे हवामान खात्याच्या नव्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रात काही जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पाऊस तर काही जिल्ह्यात पुन्हा तापमान वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process
अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process

दरम्यान दोन दिवसांपूर्वी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात वादळी वारे आणि वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्था कोलमळताना दिसलेलघ तर दुसरीकडे वादळी वाऱ्याने आणि पावसामुळे शेती पिकांचे सुद्धा मोठे प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र आहेत.

या भागात येणाऱ्या 24 तासात वातावरणात पुन्हा बदल होऊन तापमान स्थिर राहणार असल्याची शक्यता आता हवामान खात्याने आपले अंदाजातून वर्तविलेली आहेत.

Maharashtra Weather Updates Today : दक्षिण भारतात हलके वादळी पाऊस  

या दरम्यान दक्षिण भारताच्या काही भागात अवकाळी पावसाचे प्रवेश होताना दिसलेले आहे. दक्षिण भारतात अनेक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार छत्तीसगड आणि कर्नाटक मधून गुजरणाऱ्या वाऱ्यामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहेत. यामुळे आता विदर्भात तापमान 39 ते 40°c पर्यंत पोहोचलेले आहेत.

पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2,000 रुपये ‘या’ दिवशी जमा होणार
पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2,000 रुपये ‘या’ दिवशी जमा होणार

तर दुसरीकडे ठाणे,मुंबई पालघर या भागात तापमान पुन्हा वाढणार असून उष्ण वारे वाहू शकतात. असा इशारा हवामान खात्याने देताना नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचा सल्लाही देण्यात आलेला आहेत.

महाराष्ट्रात या भागात कोसळणार अवकाळी पाऊस; युट्यूब व्हिडीओ पहा👈

Leave a Comment