Panjabrao Dakh Havaman Andaj:- मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात हवामानाच्या अनिश्चिततेचा धोका निर्माण झालेला असून, शेतकऱ्यांनी विशेष सावध राहण्याची गरज असल्याचा गंभीर इशारा हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सांगितले आहे.
सध्या राज्यभरात तीव्र उष्णतेची लाट जाणवत असून, काही भागांमध्ये तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या उष्णतेमुळे वातावरणातील बदल अधिक वेगाने होतो आणि त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळ, विजांचा कडकडाट आणि अवकाळी पावसाचे वातावरण तयार झालेले आहेत.
विशेषतः विदर्भातील जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा जोर दिसून येण्याची शक्यता आहेत. हवामान खात्याने येलो अलर्ट जारी करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहेत.
राजस्थान व मध्य प्रदेशच्या वायव्य भागात चक्राकार वारे तयार झाल्याने महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, तसेच कर्नाटक आणि तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालेला आहेत.
आता हवामान अधिकच अस्थिर झालेली असून, या बदलाचा थेट परिणाम शेती व दैनंदिन जीवनावर होणार आहेत.
१ ते ७ मेदरम्यान राज्यातील या जिल्ह्यांमध्ये वादळ आणि अवकाळी पावसाची शक्यता आहे.
पंजाबराव डख यांनी स्पष्टपणे नमूद केले आहेत की, १ ते ७ मेदरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळ आणि अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना विशेष सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय.
मे महिना तातडीचा हवामान अंदाज; पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज; युट्यूब व्हिडीओ
याशिवाय, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये होणाऱ्या पावसामुळे सीमावर्ती जिल्ह्यांमध्येही पावसाचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहेत. या जिल्ह्यांमध्ये नांदेड, धर्माबाद, देगलूर, लातूर, परभणी, बीड, हिंगोली, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि धाराशिव यांचा समावेश होतोय.
याशिवाय कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातीलही हवामानात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे, आणि या संपूर्ण हवामान बदलाचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या शेतीवर आणि उत्पन्नावर होण्याची शक्यता आहेत. त्यामुळे हवामानाची सतत माहिती घेत राहणे आणि त्यानुसार पिकांचे व्यवस्थापन करणे अत्यावश्यक झालेले आहे.
डख यांचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सल्ला
सध्या कांद्याच्या काढणीचे काम सुरू असल्याने अवकाळी पावसाचा सर्वात मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसू शकतोय. पावसामुळे कांदा भिजल्यास त्याची गुणवत्ता खराब होत आहे, त्याला कुज येऊ शकते आणि त्यामुळे साठवणुकीच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकतेय.
यामध्ये भाजीपाला, हरभरा, मका, भुईमूग इत्यादींचा समावेश होतो. अशा वेळी तातडीने बुरशीजन्य रोग व किडींपासून संरक्षणासाठी फवारणी करणे गरजेचं आहेत. विशेषतः जास्त आर्द्रतेच्या वातावरणात कीटक व रोगांचे प्रमाण झपाट्याने वाढते, म्हणून उपाययोजना वेळेत करणे आवश्यक आहेत.
मे महिना तातडीचा हवामान अंदाज; पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज
पंजाबरावांनी वर्तवला या हंगामातील पावसाचा सुखद अंदाज
पंजाबराव डख यांनी यावर्षीच्या २०२५ च्या मान्सूनसंदर्भात दिलासादायक अंदाज वर्तवला असून, राज्यात समाधानकारक पावसाची शक्यता आहेत. मागील वर्षीप्रमाणेच यंदाही पावसाचे प्रमाण चांगले राहील, असे त्यांचे निरीक्षण आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांनी मे महिन्यातील हवामानाच्या अस्थिरतेचा विचार करून शेती नियोजनात योग्य बदल करावे. बियाण्यांची निवड, पेरणीची वेळ, खत व्यवस्थापन आणि पीक संरक्षक उपाय यामध्ये हवामानाच्या अंदाजाचा वापर करणे आवश्यक आहेत.
चक्रीवादळासह मुसळधार पाऊस; भारतातील 14 राज्यांमध्ये हवामान बदलणार! IMD चा इशारा जाहीर