“या रेशन धारकांना” राशन मिळणार नाही! रेशन ई-केवायसी बंद? मोठा निर्णय Ration e-KYC 2025

Ration e-KYC 2025 | सरकारने ही योजना का सुरू केली?

राशन वितरणात होणारे गैरप्रकार थांबवण्यासाठी सरकारने ई-केवायसी अनिवार्य केलेली आहेत. काही ठिकाणी मृत व्यक्तींच्या नावाने रेशन घेतले जात होते, तर काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने अधिक सदस्यांची नोंद करून जास्त रेशन घेतले जात होते. या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रत्येक सदस्याची ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहेत.

ही प्रक्रिया जून 2024 मध्ये सुरू झालेली. राशन दुकानांवरील ई-पॉश मशीनद्वारे ई-केवायसी केली जात होती. तसेच, काही कोटेदारांनी घरोघरी जाऊनही ई-केवायसी केलेली होती. मात्र, आठ महिने उलटूनही अनेक लोकांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाहीत. सरकारने अंतिम मुदत दोनदा वाढवली असली, तरी शंभर टक्के नागरिकांची नोंदणी अद्याप झालेली नाही.

निराधार योजनेचे मानधन जमा होण्यास सुरुवात
निराधार योजनेचे मानधन जमा होण्यास सुरुवात

पुढील महिन्यापासून काय होणार?

जर ई-केवायसी पोर्टल सुरू झालेले नाहीत, तर  9.82 लाख नागरिकांना एप्रिल महिन्यापासून राशन मिळण्यात अडचणी येतील. सरकारकडून पुढील सूचना मिळण्याची प्रतीक्षा आहे. दरम्यान, राशन कार्डधारकांनी शक्य तितक्या लवकर ई-केवायसी पूर्ण करण्याचा सल्ला दिला जातो आहे.

लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा मोठा खुलासा; 2.52 कोटी महिलांना मिळणार आर्थिक मदत

राशन कार्डधारकांनी काय करावे?

राशन कार्डधारकांनी आपले राशन बंद होऊ नये यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावीत.

हेक्टरी 20 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात; तुमचे नाव चेक करा
हेक्टरी 20 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात; तुमचे नाव चेक करा

जर ई-केवायसी पोर्टल पुन्हा सुरू झाले, तर तात्काळ संपूर्ण कुटुंबाची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावीत. यासाठी स्थानिक राशन दुकानदाराशी संपर्क साधावा आणि आवश्यक माहिती मिळवावी.

सरकारच्या राशन कार्ड पोर्टल आणि सरकारी सूचनांवर लक्ष ठेवावे. ई-केवायसीसाठी आधार कार्ड, राशन कार्ड आणि अन्य आवश्यक कागदपत्रे आधीच तयार ठेवावे, जेणेकरून प्रक्रिया लवकर पूर्ण होतील.

ई-केवायसी प्रक्रिया का आवश्यक आहे?

सरकारने राशन वितरण अधिक पारदर्शक करण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. पूर्वी काही लोक चुकीच्या मार्गाने अनधिकृत लाभ घेत होते, तसेच काही ठिकाणी मृत व्यक्तींच्या नावावरही राशन घेतले जात होते. हे प्रकार टाळण्यासाठी प्रत्येक सदस्याची ई-केवायसी अनिवार्य करण्यात आलेली आहे.

female police officer video Viral
तिने भररस्त्यात मर्यादा ओलांडली! महिला पोलिस अधिकाऱ्याचे: कपडे फाडले, केस ओढले अन्…, संतापजनक VIDEO व्हायरल पहा

ग्रामीण भागातील अडचणी आणि उपाय

शहरी भागातील लोकांना ई-केवायसीबद्दल माहिती मिळणे सोपे असते, पण ग्रामीण भागातील लोकांमध्ये अजूनही याबाबत जागरूकता कमीच आहे. त्यामुळे सरकारने या प्रक्रियेबाबत अधिक जनजागृती करणे आवश्यक आहेत.

Leave a Comment

Close VISIT MH SHETKARI