मोफत घरगुती वस्तूंचा संच योजनेसाठी अर्ज सुरू; इथे लगेच ऑनलाईन अर्ज करा!

राज्यातील बांधकाम क्षेत्रात अहोरात्र कष्ट करणाऱ्या मजुरांसाठी एक अत्यंत दिलासादायक योजना सुरू झाली आहेत! महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कष्टाला सन्मान देत आणि त्यांचे जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने “घरगुती वस्तूंचा संच योजना” (MBOCWWB Household Item Kit) आणलेली आहे. या योजनेअंतर्गत, पात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या दैनंदिन उपयोगासाठी आवश्यक असणाऱ्या स्वयंपाकघरातील भांडी, धान्य साठवणुकीची कोठी आणि इतर उपयुक्त वस्तूंचा संच … Read more

घरकुल योजना: मोठी ‘खुशखबर’! नवीन घरकुल सर्वेची मुदतवाढ

ग्रामीण भागातील स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्या हजारो कुटुंबांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे! ‘प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण’ (Pradhan Mantri Awas Yojana – Gramin – PMAY-G) च्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत, घरकुल योजनेसाठी सेल्फ-सर्वेची अंतिम मुदत ३१ जुलै २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. हा निर्णय अनेक गरजू कुटुंबांसाठी मोठा दिलासा घेऊन आला आहे. ज्या कुटुंबांची नावे यापूर्वी … Read more

पिकविमा भरत असाल; तर खूप मोठे नुकसान होणार, नवीन नियम पहा Kharip Pik Insurance

पिकविमा भरत असाल; तर खूप मोठे नुकसान होणार, नवीन नियम पहा Kharip Pik Insurance

Kharip Pik Insurance : शेतकरी बांधवांनो, खरीप पीक विमा २०२५ भरण्याची तयारी करत असतान तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे! २०२५ च्या खरीप हंगामापासून १ रुपयाची पीक विमा योजना आता बंद करण्यात आलेली असून, त्याऐवजी सुधारित पीक विमा योजना लागू होत आहेत. या नव्या योजनेत शेतकऱ्यांना त्यांच्या वाट्याचा हप्ता भरावा लागत आहेत. परंतु, या … Read more

फक्त 20 रूपयांमध्ये 2 लाखांचे विमा संरक्षण! ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना’ PM Suraksha Bima Yojana

Suraksha Bima Yojana: आजच्या अनिश्चित जगात कधी काय होईल, हे सांगणे कठीण आहे. अचानक उद्भवणाऱ्या अपघाती घटना कुटुंबावर मोठा आर्थिक आणि मानसिक आघात करतात. अशा परिस्थितीत, आपल्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण देणे किंवा आपत्कालीन निधी तयार ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. मात्र, आजच्या धावपळीच्या जीवनात आणि वाढत्या महागाईत सर्वसामान्य नागरिकांना मोठा निधी जमा करणे शक्य होत नाही. … Read more

‘या’ तारखेपासून राज्यात मुसळधार पावसाचा जोर वाढणार, हवामान खात्याचा इशारा

IMD Rain Alert Maharashtra राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आली आहे! ज्येष्ठ हवामानतज्ञ रामचंद्र साबळे यांनी येत्या काही दिवसांतील पावसाबाबत महत्त्वाचा अंदाज जाहीर केलेला आहे. जुलै महिना अर्धा उलटला असला तरी, अनेक ठिकाणी पावसाने अजूनही अपेक्षित हजेरी लावलेली नाहीत. अशा स्थितीत, पुढील आठवड्यात पाऊस कसा राहील आणि कोणत्या भागांत पावसाचा जोर वाढणार, याबाबत … Read more

बँक खात्यात कमीत कमी एवढे पैसे ठेवाअन्यथा खाते होणार बंद RBI चा मोठा निर्णय! Zero Balance Account

Zero Balance Account: आजच्या डिजिटल युगात बँक खाते हे आपल्या आर्थिक जीवनाचा अविभाज्य भाग बनलेले आहे. पगार जमा करणे असो, ऑनलाइन खरेदी असो किंवा कोणतेही आर्थिक व्यवहार असो, बँक खात्याशिवाय आपलं दैनंदिन जीवन कठीण होऊ शकतंय. पण तुम्हाला माहीत आहे का, की तुमच्या बँक खात्यात कमीतकमी किती रक्कम असणे आवश्यक आहेत? जर तुम्ही ती ठेवली … Read more

SBI बँक 30 लाख रुपयांपर्यंत गृहकर्ज देत आहे, संपूर्ण माहिती पहा SBI Bank Home Loan

SBI Bank Home Loan : प्रत्येक भारतीयाचं स्वतःच्या हक्काचं घर असावं, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) तुमच्यासोबत कमी व्याजदर घेऊन उभी आहे! तुम्ही नवीन घर घेण्याचा, बांधण्याचा किंवा तुमच्या सध्याच्या घरात सुधारणा करण्याचा विचार करत असाल्यास SBI चं गृहकर्ज हा एक विश्वासार्ह आणि अत्यंत परवडणारा पर्याय आहे. SBI तुम्हाला ₹३० लाखांपर्यंतचं … Read more

पॅन कार्ड धारकांनो लक्ष द्या! या लोकांना 10 हजार रुपये दंड लागणार PAN Card Loan

आजच्या डिजिटल युगात पॅन कार्ड आणि आधार कार्ड ही दोन अत्यंत महत्त्वाची ओळखपत्रे बनलेली आहे. कोणताही आर्थिक व्यवहार या दोन कागदपत्रांशिवाय पूर्ण होत नाही. म्हणूनच, भारत सरकारने पॅन (Permanent Account Number) आणि आधार कार्ड (Aadhaar Card) एकमेकांशी लिंक करणे अनिवार्य केलेले आहेत. PAN Card Loan Apply लिंक न केल्यास होऊ शकते मोठी कारवाई! तुम्हाला माहीत … Read more

लाडकी बहीण योजना’: लाखो महिला अपात्र! तुम्हाला पुढील हप्ता मिळणार का? लगेच तपासा!

राज्यातील महिलांना आर्थिक बळ देणाऱ्या ‘लाडकी बहीण योजने’संदर्भात एक महत्त्वाची आणि काहीशी चिंताजनक बातमी समोर आली आहे. सध्या या योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर वाढता ताण येत असल्याने, पात्रतेच्या अटी अधिक कठोर करण्यात आल्या आहेत. या कडक नियमांमुळे आतापर्यंत लाखो महिलांचे अर्ज बाद ठरवण्यात आले आहेत. याचा थेट परिणाम असा आहे की, अपात्र ठरलेल्या या महिलांना योजनेचे … Read more

निराधार योजनेत पेन्शन वाढ: आता 1500 ₹ ऐवजी 2500 ₹ महिना मिळणार!

राज्य सरकारच्या एका महत्त्वाच्या निर्णयामुळे निराधार योजनेतील पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या निर्णयानुसार, आता पात्र लाभार्थ्यांना प्रति महिना मिळणारे अनुदान ₹१५०० वरून थेट ₹२५०० इतके होणार आहे! दिव्यांग मंत्री अतुल सावे यांनी स्वतः याविषयी माहिती दिली असून, यामुळे राज्यातील हजारो दिव्यांग बांधवांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. पेन्शन वाढ केवळ दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ही वाढ … Read more