‘या’ जिल्ह्यांसाठी ३३८ कोटींची नुकसान भरपाई निधी मंजूर, शासन निर्णय आला!
Farmer Crop Insurance: महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासा देणारी आणि महत्त्वाची बातमी आहे! महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी ते मे २०२५ या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्त्यांमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीसाठी ₹३३७ कोटी ४१ लाख ५३ हजार रुपयांचा भरघोस निधी मंजूर केला आहे. या निधीमुळे अनेक बाधित शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. Farmer Loan Insurance ही मदत शेतकऱ्यांच्या … Read more